दि. ९ ऑगस्ट २०१४ रोजी आमच्या शाळेत क्रांतिदिन व आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी " आदिवासी दिनाचा विजय असो " अशा घोषणा देत टाकळी गावात प्रभात फेरी काढली.
तसेच आदिवासी दिना निमित्त आद्य क्रांतीकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती चा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या प्रसंगी इयत्ता ४ थी चा विद्यार्थी चि. सुनील सोमनाथ माळी याने विद्यार्थ्यांना वीर बिरसा मुंडा यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या प्रसंगी शाळेचे प्राथ. मुख्याध्यापाक श्री टकले सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच माध्य. मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच कार्याक्रमचे सूत्र संचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. किरण शिंदे सर यांनी केले. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भरभरून ज्ञानाचा आनंद लुटला. सर्व शिक्षकांनी यात सहकार्य केले.
तसेच आदिवासी दिना निमित्त आद्य क्रांतीकारक वीर बिरसा मुंडा यांची जयंती चा कार्यक्रम शाळेत घेण्यात आला. या प्रसंगी इयत्ता ४ थी चा विद्यार्थी चि. सुनील सोमनाथ माळी याने विद्यार्थ्यांना वीर बिरसा मुंडा यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगितली.
या प्रसंगी शाळेचे प्राथ. मुख्याध्यापाक श्री टकले सर यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच माध्य. मुख्याध्यापिका श्रीम. जोशी ताई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तसेच कार्याक्रमचे सूत्र संचालन शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. किरण शिंदे सर यांनी केले. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी भरभरून ज्ञानाचा आनंद लुटला. सर्व शिक्षकांनी यात सहकार्य केले.
No comments:
Post a Comment