दि. १० ऑगस्ट २०१४ रोजी विद्यार्थ्यांनी शाळेत रक्षाबंधनाचा कार्यक्रम
साजरा केला. सर्व मुलींनी शाळेतील मुलांना राखी बांधली. या प्रसंगी
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आश्रमशाळेतील मुलांना संगणका
मार्फत विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्व, केर-कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी
या बद्दल LCD projector द्वारे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळविण्याचा
वेगळा अनुभव या प्रसंगी घेतला.
आदरणीय मा. मंत्री श्री. शंकरराव गेणुजी कोल्हे साहेब यांनी कोपरगाव तालुका व परिसरातील आदिवासी समाजातील लोकांचे आयुष्य उज्वल करण्याची इच्छाशक्ती म्हणून त्यांनी आपल्या संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थे अंतर्गत हि आदिवासी आश्रमशाळा सुरु केली आहे. गेल्या १७वर्षात आमच्या या शाळेने यशाचे शिखर गाठण्याची जिद्द मनात ठेवलेली आहे आमच्या शाळेचे यश असेच बहरत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
Sunday, August 10, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
स्वातंत्र्यदिन २०१९
स्वातंत्र्यदिन २०१९
-
बँक ऑफ बडोदा शाखा कोपरगाव यांच्या वतीने आमच्या आश्रमशाळेतील इयत्ता दहावीची गुणवंत विद्यार्थिनी कु. सोनाली निकम हिचा सत्कार कर...
-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील आमच्या आश्रमशाळेत आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने टाकळी गावात विद्यार्थ्यांनी विवि...
-
दि. १९ फेब्रुवारी २०१५ सालाबाद प्रमाणे आमच्या शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापि...
No comments:
Post a Comment